२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन (गणराज्‍य दिवस) गणतंत्र दिवस (मराठी भाषण)- Republic Day Speech 2022 (Marathi)

Republic Day Speech
(26th January)

 All the Invited Guest and My Dear Student Friends we all come together on this Special Day to celebrate the Republic Day.

In this National function we are invited chief guest Sarpanch of Gram Panchayat Savargao, Police Patil of Village Savargao.

My School principal Zilla Parishad High School Savargao, My Class teachers and student friends. 

Friends today we are going to celebrate this 26th January Function very merrily.  Today I am looking everyone is happy because in this day we got real right our national leaders had done labour and become Shahid (give their life) for our country of India. 

They never thought about himself.  They always thought about nation India.  Bhagat Singh, Rajguru, Mahatma Gandhi, SubhashChandra Bose, and many national (heroes) leader and Freedom Fighters that we can not count their names.

Mahatma Gandhiji was the main hero who had done one of the best program to run away to English man from our country India.  He has done free tax for the salt.

My student friends, today I must want to tell you that you must be go in the border of security x-man in the military force.  In our country every man every child every social worker may think only our nation benefit.  But you know there are some illegal person in the society of politics are done muddy way.

 Friends we must pray to the god that our national leaders once again take birth on this country of India repented work will complete.
Now I am going to request to of all many students are ready to give speech on this function and so I speak in shortcut.

In my speech if there will be any mistake I am really pardon.

I will take my seat and give chance other students to give their speech on this national day.

Thank you all of you for listening me carefully and patiently.

Jai Hind-Jai Bharat..🙏

 #Essay on Republic Day Marathi 2022 #Marathi Speech on Republic Day  2022 #Marathi Twenty Sixth January Day Speech Marathi #Twenty Sixth January Day Essay Marathi

👉२. दोनः

२६ जानेवारी (गणराज्‍य दिवस) गणतंत्र दिवस

Republic Day : का साजरा होतो प्रजासत्ताक दिन?

भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. अनेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवसांमधला फरक ठळकपणे विचारला तर सांगता येत नाही. भारताचे नागरिक म्हणून प्रत्येकाला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो, हे माहित असायला हवे.

भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. अनेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवसांमधला फरक ठळकपणे विचारला तर सांगता येत नाही. भारताचे नागरिक म्हणून प्रत्येकाला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो, हे माहित असायला हवे.

का साजरा होतो प्रजासत्ताक दिन?

 👉भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 

त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र १९३० साली २६ जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचे जे अधिवेशन झाले, त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. 

याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचे निश्चित करण्यात आले.

स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 

🚩🚩🚩 

#प्रजासत्ताक म्हणजे काय #republic day information in marathi#why we celebrate republic day in marathi #26 january in marathi
#भारत हा प्रजासत्ताक देश आहे कारण भारतात 26 जानेवारी 1950 पासून राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली
#26 january in english #26 january sutrasanchalan in marathi
 

#प्रजासत्‍ताक दिन #गणतंत्र दिन #गणराज्‍य दिवस #भारतीय प्रजासत्‍ताक दिन #भारतीय गणतंत्र दिन #भारतीय गणराज्‍य दिवस #२६ जानेवारी भारतीय गणराज्‍य दिवस #भारतीय गणतंत्र दिवस #भारतीय प्रजासत्‍ताक दिन #भारतीय प्रजासत्‍ताक दिन भाषण मराठी, भारतीय प्रजासत्‍ताक दिन निबंध मराठी #२६ जानेवारी essay in Marathi, #26 January bhashan marathi  #Bhartiya prajasattak din bhashan #Bhartiya prajasattak din Nibhandh Marathi

 #प्रजासत्‍ताक दिन #गणतंत्र दिन #गणराज्‍य दिवस #भारतीय प्रजासत्‍ताक दिन

#Essay on Republic Day Marathi 2022 #Marathi Speech on Republic Day  2022 #Marathi Twenty Sixth January Day Speech Marathi #Twenty Sixth January Day Essay Marathi

🚩🚩🚩

👉3. तीनः

भारतीय प्रजासत्‍ताक दिन  भाषण

आजच्‍या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष महाराज, गावातील आमंत्रीत गावकरी पाहुणे मंडळी तसेच माझ्या शाळेतील माझे सर्व शिक्षण गण व माझे प्रिय वर्गमित्र विद्यार्थी व विद्यार्थीनी.

विद्यार्थी मित्रांनो, आज २६ जानेवारी गणतंत्र दिवस, मित्रांनो आज आपल्‍या देशाला खरी सत्‍ता मिळाली होती.  इंग्रजांनी आपल्‍या भारत देशात १५० वर्षे राज्‍य केले.

इंग्रजांनी आपल्‍या देशात लोकांना खूप छळले, त्रास दिला, अन्‍याय केले, पण या अन्‍यायाला  न जुमानता महात्‍मा गांधी इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरु असे अगणित थोर महापुरूषांनी आपल्‍या प्राणाची आहुती या देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी दिली.

मित्रांनो आपल्‍या भारताला स्‍वातंत्र्य मिळवण्‍याकरिता महात्‍मा गांधीजींचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे.  त्‍यांनी चले जाव आंदोलन १९४२ साली इंग्रज सत्‍तेविरूद्ध सुरू केले या आंदोलनाला फार यश मिळाले व तेव्‍हा इंग्रजांच्‍या लक्षात आले की,  

अब यहॉंपर हमारी नहीं चलेगी, यहॉं के लोग, जनता अब जागृत हो गयी है, आणि तेव्‍हा इंग्रजांनी अपल्‍याला २६ जानेवारी १९५० ला संपूर्ण स्‍वतंत्र जाहीर केले.

विद्यार्थी मित्रांनो व गावकरी पाहुणे यांना एक विशेष गोष्‍ट अशी सांगावीशी वाटते कि आपल्‍या देशाला स्‍वातंत्र्य मिळून (आज २०२२ रोजी) झाली ७५ वर्षे झाली पण अजूनही अनेक लोकांना या दिवसाचं महत्‍व काय? आपण २६ जानेवारी हा दिवस फार आनंदाने व मोठ्या थाटामाटाने का साजरा करतो याची जाणीवसुद्धा नसते ही फार खेदाची व दुःखाची गोष्‍ट आहे. 

आजच्‍या प्रसंगी आपण सर्व एकत्र ह्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली मी पुन्‍हा आपले हार्दिक अभिनंदन करतो.

मित्रांनो जेव्‍हापासुन आपल्‍याला स्‍वतंत्र मिळाले तेव्‍हापासन आपला भारत देश फार प्रगतीशिल राष्‍ट्र बनला आहे.  आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे.  अनेक शेती विषयक तांत्रिक उपकरणे व औजारे आपल्‍या देशात शे‍तक-यांकरिता तयार करण्‍यात आली आहेत. 

आपल्‍या भारत देशात मित्रांनो शेतकरी सुखी तर देश सुखी हाच खराखुरा मंत्र आहे.

तर मित्रांनो व गावकरी बांधवांनो ह्या आपल्‍या देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देणा-या महान व थोर संत आत्‍म्‍याला मी कोटी कोटी सादर प्रणाम करतो व आदरांजली वाहितो.

व आजच्‍या प्रसंगी जास्‍त काही न बोलता आपले दोन शब्‍द संपवितो कारण बरेच व्‍यक्ति व विद्यार्थीमित्र यांना बोलायचे आहे म्‍हणून मी आपल्‍या भाषणाला पूर्ण विराम देतो.
धैर्यपूर्वक माझे दोन शब्‍द ऐकून घेतल्‍याबद्दल आपण सर्वांचे धन्‍यवाद.

जय हिंद-जय भारत..!

🚩🚩🚩 

 

👉४. चार

Republic Day Speech

Republic day is near and our country is preparing to celebrate the occasion on 26th January. This year, India will be celebrating the 72nd Republic day.
 
India got its independence on 15th August 1947 and did not have its own constitution until 26th January 1950. Republic day honours the day when the constitution of India came into effect.
 
All the schools and colleges across the country are preparing to celebrate this national event on the 26th of January. Various competitions are held and one of them is given a speech on Republic day. A long speech on republic day of 500 words and a short speech on republic day of 300 words is given below.
 

Republic Day Speech

Good morning to everyone who is present over here on the prosperous occasion of republic day. Republic day is celebrated every year on the 26th of January, this year India will celebrate its 72nd Republic day.

Republic day is celebrated to remember the historic moment when our nation became an independent republic country. As we all know that India got its independence on 15th August 1947 and the country didn’t have its own constitution, instead India was governed by the laws implemented by the British.

 

However after many deliberations and amendments, a committee headed by Dr. B.R Ambedkar submitted a draft of the Indian constitution, which was adopted on 26th November 1949 and officially came into effect on 26 January 1950.

On the same day, Dr Rajendra Prasad also began his term as the first President of India. And the Constituent Assembly became the Parliament of India under provisions of the new Constitution.

Ever since Independence, the main celebration of Republic day has been held at the national capital, New Delhi at the Rajpath in the presence of the President, Prime minister, and other high-ranking officials of India.

As a tribute to India, on republic day ceremonial parades take place at the Rajpath. The celebration begins from the gates of Rashtrapati Bhavan followed by Raisina hill on the Rajpath past the Indian gate is the main attraction on Republic day.

 

After the ceremonial parade, there is a presence of various dignitaries like the President, Prime minister, and other higher government officials at the Rajpath.

Every year as a part of celebrations, India has been hosting guests of honour, that could be the head of the state or government of other countries for republic day celebration at the capital.

 

This has been the case since 1950, for example on 26 January 2015 the former president of the united states of America Barack Obama was the guest of honour on republic day.

 

Sadly due to the covid outbreak, there won’t be any guest of honour for the 72nd republic day celebration.

The flag hoisting ceremony at the Rajpath in the national capital takes place mostly at 8.am which is followed by a Republic day speech by the President and a republic day parade.

Republic day march is considered to be an eye-catching element of the festival and it showcases Indian cultural and social heritage. It also showcases the Indian Defence Capability.

 

Nine to twelve different regiments of the Indian Army, Navy, and Air Force, accompanied by their bands, march in all their official decorations. The President of India, who is the Commander-in-Chief of the Indian Armed Forces, takes the salute.

 

On this prestigious occasion the heroes of our country, the soldiers are not forgotten. Prestigious awards will be given away to the martyrs and the heroes who have dedicated their lives to protect the country at any cost.

Republic day is celebrated in every school, college, and office with great enthusiasm and energy. In schools, various competitions are held which include dancing, singing, and giving a republic day speech.

 

But beyond it all, the constitution declares that India is a sovereign, socialist, secular, and democratic republic. It assures its citizens’ justice, equality, liberty, and fraternity. It also gives us our rights and duties as citizens.

 

On this Republic Day, I hope that no matter who we are, rich or poor, a powerful politician or a regular citizen, we continue to respect these basic principles and values given to us by our amazing constitution.

 

So that, as we move forward and continue to build this nation, we do not leave behind the foundation on which our country is built.

  

I wanna end this speech by saying that India is a democratic country. The citizens living in a democratic country enjoy the privilege to elect their leader to lead the country.

Although we have seen a lot of economic improvements and success as a country, we still have many hurdles in our paths, such as poverty, unemployment, pollution, and the last two years - COVID. It is our duty as citizens to face these challenges and come out stronger on the other side.

 

So one thing we all can do is to promise each other that we will become a better version of ourselves so that we could contribute to solving all these problems and making our nation a better place. Thank you, Jai Hind.

🚩🚩🚩 

६. सहा  

Short Speech on Republic Day

Good morning to everyone who is present here on this auspicious occasion. All of us are here to celebrate the 72nd republic day of our country today.

 

I am obliged and honoured to give a speech on republic day. Republic Day, celebrated every year on 26th January has a special significance in the history of India.

 

To make the event memorable the national event is celebrated every year with a lot of joy, happiness, and pride in our hearts. As we know on 26 January 1950, the Indian constitution came into effect and so from that day we the people of India constantly praise it as the Republic Day of our country.

 

We all know that India got independence on 15 August 1947 but the nation didn’t have any constitution of its own. However, after many discussions and considerations, a committee headed by Dr. BR Ambedkar submitted a draft of the Indian constitution which was adopted on 26th November 1949 and officially came into effect on 26th January 1950.

I wanna end this speech by saying that India is a democratic country. The citizens living in a democratic country enjoy the privilege to elect their leader to lead the country.

 

Although there has been a lot of improvement till now, it can also be said that we have been facing a few problems such as pollution, poverty, Unemployment, etc.

 

One thing we all can do is to promise each other that we will become a better version of ourselves so that we could contribute to solving all these problems and making our nation a better place.

 

Thank you, Jai Hind.

 

🚩🚩🚩 

 ७. सात

भारतीय प्रजासत्ताक दिन

#Source: साभारः विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

🚩🚩🚩 

8.  आठ

प्रजासत्ताक दिन निमित्त भाषण

Republic Day Bhashan (Short)

सुप्रभात.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका, आदरणीय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.

नमस्कार, माझे नाव………………………. मी इयत्ता…….. मध्ये शिकतो. आज मी आपल्या समोर २६ जानेवारी, म्हणजेच प्रजासत्ताक दिन निमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 🚩🚩🚩 

👉९. नऊ

 प्रजासत्ताक दिन निमित्त भाषण

Republic Day Speech in Marathi Republic Day Bhashan in Marathi

आज स्वतंत्र भारताचा……… व प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्त आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी पासून हे संविधान अंमलात आले.

म्हणजे या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.

आता प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? तर याचा अर्थ असतो कि लोकांचे, लोकांनी, लोकांकरिता चालवीत असलेले राज्य. प्रजासत्ताक देश म्हणजे असा देश कि ज्याचा मध्यबिंदू हा देशातील लोक असतात.

या देशातील राष्ट्रप्रमुख किंवा पदाधिकारी हे सर्व जनतेमधून निवडणुकीद्वारे निवडले जातात. देशावर कुण्याही एका व्यक्ती किंवा घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवीत असतात.

नसे फक्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच,

समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक,

गुलामगिरी संपली, झाले गणराज्य,

सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक

 आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत यासाठी कितीतरी देशभक्तांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. आपल्याला हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी मिळालेले नसून यामागे शेकडो वर्षांचा स्वातंत्र्याचा लढा आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली आहे. मंगल पांडे, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, मदनलाल धिंग्रा असे कितीतरी देशभक्तांनी स्वतः च्या प्राणांची आहुती या स्वातंत्र्य युद्धात दिलेली आहे.

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी,

अनेकांनी केले बलिदान.

वंदन तयांसी करुनिया आज

गाऊ भारत मातेचे गुणगान

अखेर जवळपास १५० वर्षांनी ब्रिटीशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. आता हा देश कुणाच्याही गुलामगिरीत नव्हता. मग या देशाचा कारभार चालविण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज होती.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारे तयार करून स्वीकारण्यात आले.

परंतु २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निवडण्यात आला होता.

आजही आपले भारतीय जवान आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत. आज आपण सुरक्षित आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या जवानांमुळे.

आजही भारतावर कोणत्याही प्रकारची संकटे आली मग ती परकीय आक्रमण असो किंवा नैसर्गिक आपत्ती, यामध्ये सर्वात पुढे आपले जवान असतात.

जिक्र जब असली हिरो का होता है,

तो जुबां पर नाम देश के वीरो का होता है.

देशातील प्रत्येक जवानाला व त्यांच्या कर्तुत्वाला माझे शतशः नमन.

या दिवशी भारतीय राजधानी नवी दिल्ली येथे लालकिल्ल्यावर सकाळी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतो. नंतर संपूर्ण देशाला ते संबोधन करतात. यावेळी देशातील सर्व गणमान्य पाहुणे हजर असतात.  मुख्य अतिथी म्हणून काही विदेशातील पाहुणे सुद्धा आपली हजेरी लावतात. नंतर विविध रंगारंग कार्यक्रमांना सुरुवात होते.

  • राजपथावर देशातील सर्व घटक राज्यांचे चित्ररथ निघतात.
  • भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन या चित्ररथांद्वारे घडविल्या जाते. भारतीय सैन्य दलाच्या सर्व तुकड्या आपल्या कवायती सादर करतात.
  • यामध्ये वायुसेना आपले हवाई कौशल्य दाखवत उंच आकाशात चित्तथरारक उड्डाणे सादर करतात.
  • एन. सी.सी. च्या विद्यार्थ्यांची सुद्धा कवायत येथे सादर केल्या जाते. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पंतप्रधान भेटतात व त्यांच्या सोबत संवाद साधतात.

हे झाली राजधानीतील. पण फक्त दिल्लीतच नव्हे तर हे असे कार्यक्रम संपूर्ण देशभर साजरे केले जातात. सर्व शासकीय कार्यालात ध्वजारोहण केले जाते. पोलीस विभागाकडून कवायत सादर केली जाते. यासोबतच गावागावांमधून प्रभातफेरी काढून भारत माता कि जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जातात.

शहरातील चौका चौकात तरुण मंडळी देशभक्ती वरील गीते वाजवितात. कुणी गोड पदार्थ वाटप करतात, कुणी शरबत वाटप करतात तर कुणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना झेंडा लाऊन देत असतात. कुठे भाषण स्पर्धा तर कुठे वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या सर्वांमध्ये मला आवडणारी गोष्ट म्हणजे शाळेमधील प्रजासत्ताक दिन. २ दिवस अगोदर पासून सुरु होणारी तयारी. कुणी तोरणे बांधते, कुणी रांगोळी काढते, तर कुणी भाषणाची तयारी करतात. सर्वत्र अगदी रेलचेल असते.  ज्यांची नृत्य किंवा गायन असते ते विद्यार्थी आपला सराव करतात. कुणी मैदानावर उभे राहण्यासाठी व्यवस्थित ओळी आखत असतात.

प्रजासत्ताक दिनी अगोदर ध्वजारोहण होते. या नंतर राष्ट्रगीत गायन व प्रतिज्ञा म्हटल्या जाते. संविधानाचे वाचन होते. नंतर विद्यार्थी मित्रांची भाषणे, सामुहिक गीत गायन, नृत्य सादरीकरण होते. एन. सी. सी. व स्काउट गाईड चे विद्यार्थी सुंदर पथसंचलन करतात आणि शेवटी गोड पदार्थांचे वाटप होत असते.  मला खात्री आहे या गोष्टी सर्वांनी अनुभवलेल्या असतीलच.

अशा प्रकार एकदम हर्षोल्लासात देशाच्या कान्या कोपऱ्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा, आपल्या देशभक्तांचा आणि आपल्या देशातील प्रत्येक जवानाचा नेहमी आदर केला पाहिजे. ते होते म्हणून आज आपण हा कार्यक्रम साजरा करू शकत आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे.

आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो. आपण सर्वांनी माझे दोन शब्द शांतता पूर्वक  ऐकून घेतले त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो.

जय हिंद, जय भारत……….. धन्यवाद!

 🚩🚩🚩 

10. दहा


  प्रजासत्ताक दिन निमित्त भाषण

माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना, पालकांना आणि प्रिय मित्र मैत्रिणींना शुभ सकाळ.

सर्व प्रथम, प्रजासत्ताक दिनी मला बोलण्याची एवढी उत्तम संधी दिल्या बद्दल मी आदरणीय मुख्याध्यापिक सर / म्याडम यांचे मी आभार मानू इच्छितो/ ते. 

15 ऑगस्ट 1947 पासून भारत हा एक स्व:शासित देश (Self-Governing country) आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाले, जो आपण स्वातंत्र्य दिन (Independence Day) म्हणून साजरा करतो. 

भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे, इथे राज्य करणारे/ री व्यक्ती हि कोणी ही राजा किंवा राणी नाही, किंवा पितृ सत्ताक गादी वर बसलेली नाही. तर भारताचे सर्वोच्च राज्य कर्ते हे जाणते द्वारे निवडून आलेले आहेत.

आपल्‍या या भारत देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत, आमच्या मता शिवाय कोणीही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकत नाही.

देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम पंतप्रधान किंवा राजनीतिक पक्षाच्या उमेदवार याला निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे.

आपल्या देशाच्या बाजूने विचार करण्याचे कौशल्य आपल्या नेत्या कडे असले पाहिजे. वंश, धर्म, गरीब, श्रीमंत, उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग, निरक्षरता इत्यादी भेदभाव न करता भारत हा एक विकसित देश (Developed Country) बनण्यासाठी देशातील सर्व राज्ये, गावे, शहरे यांचा समान विचार केला पाहिजे. 

आपल्या देशाचे महान नेते आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणजे महात्मा गांधी, शहिद भगत सिंग, शहिद चंद्र शेखर आझाद, लाला लजपत राय, सरदार वल्लभ भाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, नेताजी सुभाष चंद्र बोस, झांसी ची राणी, इ. भारताला स्वतंत्र देश बनवण्यासाठी या लोकांनी इंग्रजां विरुद्ध लढा दिला. त्या मुळे आम्ही त्यांनी आपल्या देशासाठी केलेले समर्पण कधी ही विसरू शकत नाही.

या महान लोकान मुळेच आपण आपल्या मनाने विचार करू शकतो आणि कोणत्याही दबावा शिवाय आपल्या देशात मुक्त पणे जगू शकतो आणि आपला विकास करू शकतो. 

आपले पहिले भारतीय राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते की “एक राज्यघटना आणि एक संघराज्याच्या अखत्यारीत, आम्ही या विस्तीर्ण भूमीचा संपूर्ण भाग एकत्र केला आहे, ज्याची लोकसंख्या 32 कोटी हून अधिक स्त्री-पुरुष आहे."

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आली आहे आणि अजून ही आपण आपल्या देशात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, झुंड बळी (Mob Lynching) आणि हिंसाचार यांच्या शी लढतोय हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मुख्य प्रवाहात जाण्या पासून रोखत असलेल्या अशा गुलाम गिरी मधून देशाला वाचवण्यासाठी पुन्हा आपल्या सर्वांना एकत्र येण्याची काळाची गरज आहे.

या सोबतच गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, ग्लोबल वॉर्मिंग, असमानता, इत्यादी आपल्या सामाजिक समस्यान बद्दल जागरूक राहून त्या सोडवण्यासाठी आपण पुढे जायला हवे.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, “जर एखादा देश भ्रष्टाचार मुक्त झाला आणि सुंदर विचारांचा व मनाचा राष्ट्र बनला पाहिजेत. आणि मला असे वाटते की हे कार्य पुढील तीन प्रमुख सदस्य हा बदल घडवू शकतात. ते सदस्य आहेत - पिता, आई आणि गुरु आहे.” 

भारताचे सजग नागरिक म्हणून आपण डॉ. अब्दुल कलाम सर यांचे हे विचार गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि आपल्या देशाला पुढे नेण्या साठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.

एवढे बोलून मी माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे, इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल आपल्या सर्वांचे आभार आहे.

जय हिंद जय भारत


 🚩🚩🚩 

 

सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त लहान मुलांसाठी छोटे छोटे भाषण निबंध तुम्हांला ते नक्कीच आवडले असेल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे भाषण आवडले असेल तर नक्की शेअर करा व कंमेंट्स करा

  🚩🚩🚩 

प्रजासत्ताक दिन निमित्तसामान्‍य प्रश्‍नः

(26 जानेवारी प्रश्नमंजुषा)

  • प्रश्न 1: 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? 

उत्तर : 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो

  • प्रश्न 2: 2022 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल?

उत्तर:  2022 मध्ये 26 जानेवारी हा 73 वा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत

  • प्रश्न 3: २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

उत्तर :  २६ जानेवारीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना लागू झाली.

  • प्रश्न 4: नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य परेडची सलामी कोण घेते?

उत्तर: राष्ट्रपती {ते तीन सैन्याचे प्रमुख आहेत}

  •  प्रश्न 5: भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात ?

उत्तर : भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ भीमराव आंबेडकर यांना म्हणतात .

  • प्रश्न 6: भारताने पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला?

उत्तर: भारताने पहिला प्रजासत्ताक दिन 1950 मध्ये साजरा केला.

  •  प्रश्न 7: भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 उत्तरः जनरल बिपिन रावत यांची भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती केली होती.

 🚩🚩🚩 

👉 ११. अकरा


'२६ जानेवारी' प्रजासत्ताक दिन 'भाषण' मराठी

(26 january speech in marathi) 

नमस्कार मित्रांनो आज 26 जानेवारी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी  भाषण ( 26 january speech in marathi)
निबंध सूत्रसंचालन कविता घोषणा याची तयारीला लागलेले असतात.
 
आज आम्हीं तुमचे हेच काम 26 जानेवारी साठी मराठी मध्ये माहिती 10 ओळी - 20 ओळीत घेऊन आलो आहोत त्याचा उपयोग आपण 26 जानेवारी च्या भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी यासाठी करू शकता.
 
आम्ही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे छोटे व सोप्पे असे भाषण लिहिले असून हे भाषण देऊन आपण सर्वांना शुभेच्छा देऊ शकता. चला तर प्रजासत्ताक दिनाच्या मराठीत भाषणाला सुरवात करूया .

26 जानेवारी चे छोटे भाषण मराठी | 26 January bhashan marathi |26 january speech in marathi | prajasattak din marathi bhashan pdf

26 जानेवारी भाषणाची सुरुवात प्रस्तावना -

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठी चारोळी

शाळा सजवा, काढा रांगोळ्या करु या तयारी ! 
आली हो आली 26 जानेवारी !! 
वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण ! 
कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!

 सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे प्रिय शिक्षक आणि माझ्या प्रिय देशवासियांनो,

 आज आपला भारत देश आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे.  हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे.  या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

15 ऑगस्ट १९४७ ला आपला देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला.  स्वातंत्र्यानंतर आपला देश नीट चालवण्यासाठी कोणताही नियम व कायदा नव्हता.  त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारताची मजबूत राज्यघटना तयार केली.  


राज्यघटना अंमलात आली तारीख 26 महिना जानेवारी !

 फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी..!


26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाने आपली राज्यघटना लागू केली.  त्यावेळी आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला होता. 

 आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.  या महान संविधानाने आपल्याला आपल्या हक्कांसाठी आणि हक्कांसाठी लढण्याचे बळ दिले आहे.

 आपला देश स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही.  आज आपण त्या सर्व शूर वीरांना मनापासून स्मरण करतो, त्यांच्यामुळेच आज आपण शांततेचा श्वास घेत आहोत.  स्वातंत्र्याच्या वर्षांनंतरही आपल्या देशाचे शूर सैनिक सीमेवर शत्रूंचा मुकाबला करत जीव तळहातावर घेत आहेत.  मातृभूमीसाठी ते मरायला सदैव तयार असतात.

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन....

 लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,

उंच आज या आकाशी, 

उजळत ठेवू सारे रंग त्याचे,

घेऊया प्रण हा एक मुखाने

जय हिंद जयमहाराष्ट्र भारत माता की जय  !

 🚩🚩🚩 

 आशा आहे की आपणास '26 जानेवारी' चे छोटे व सोप्पे असे 'भाषण' आवडले असेल याचा उपयोग तुम्हीं 'प्रजासत्ताक दिनाचे भाषण' निबंध सूत्रसंचालन किंवा कविता व चारोळ्या घेऊन करू शकता .

अजून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मराठी भाषण आपणास हवे असल्यास नक्की कंमेंट्स करा ! 

धन्यवाद जय हिंद !

  🚩🚩🚩 

१२. बारा

२६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन भाषण मराठी
Republic Day Speech in Marathi

Republic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे आणि आपला देश २६ जानेवारी रोजी साजरा करण्याच्या तयारीत आहे. यंदा २०२२ या वर्षी भारत ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० पर्यंत स्वत:चे संविधान नव्हते. प्रजासत्ताक दिन हा दिवस मानला जातो जेव्हा भारताचे संविधान लागू झाले.

२६ जानेवारीला हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी देशभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तयारी करत आहेत. प्रजासत्ताक दिनी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यामध्ये एक भाषण दिले जाते.

त्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी मध्ये घेऊन आलो आहोत.

स्‍त्रोत साभारः  गुगल

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive